पेहचाना ना मुझे?
बहोत दिनो के बाद ये खत लिखनेका टाइम मिला है| वो क्या है, अभी पूनामे हुए ब्लास्ट की जानकारी दी हवालदार साहब ने दिल को तस्सलि मिली, हमारे भाईजान अपने काम को बखुबि अंजाम दे रहे है| हमारे जिहाद से पुरी दुनिया काप उठेगी देख लेना एक दिन|
वैसे तो मुंबई, मैं डेढ साल पेहले ही आया हु! अरे, पता तो होगा ही आपको, न्यूज़ पे दिखा तो रहे थे लाईव टेलीकास्ट| पाकिस्तान से एक बोट के जरिये, हम आए यहां गेट वे पे| पेहले सीएसटी पे फाइरिंग करके, बहोत लोगो को मार के, लिओपोल्ड केफे मे ग्रेनेड फेके| सब लोग डर रहे थे, हंगामा हुआ मुंबई मैं| सारे दुनिया मै सिर्फ हम ६-७ भाई लोगो की खबरे दिखाई गयी उस दिन| मुंबई पुलीस के कुछ जाबाज अफसर हमे रोकने आए थे मगर उनका अंजाम तो पता ही है आपको| हम को तो एक मिशन दिया गया था, जिसमे ज्यादा से ज्यादा आम आदमी लोगो को मारने का ऑर्डर था कमॅंडर का पाकिस्तान से| बस जो दिखे उसे…
दो दिन हमारे भाई लोगोने हिंमत दिखाई और लढते रहे ताज और ट्राइडेंट फाइव स्टार हॉटेलो मैं, पर अफसोस मैं पकडा गया | पर कोई, गम नही, भारत का कानून और ह्यूमन राइट्स वाले है मेरे साथ|वो लोगो को मारनेवालो को मारने की सजा के सक्त खिलाफ है, मेरी तो चांदी हुई ना| आज डेढ साल हुए २६/११ को, एक अनिवरर्सयरीभी मनाली लोगोने, पर मुझ पर आंच भी नही आयी अभितक| ४५-५० हजार पन्नो का केस फाइल कर दिया, और चालू हो गया इतिहास का सबसे बडा केस, निकम साब तो मुझे लटकाके ही रहेंगे लगता है फासी पे, पर मेरे वकील बदलते रहे और केस खिचता गया, अभी रिज़ल्ट आने ही वाला था के मेरे वकील केस छोड गये, अभी नया वकील केस पठ रहा है| तो मुझे और वक्त मिल गया|
मेरे लिये यहा एक स्पेशल जेल बनाया गया| मुझे बिर्यानी, कोफ्ते जो चाहु खाने मै वो मिलता है| पुरा खयाल रखा जा रहा है मेरा| करोडो रुपये खर्च किये गये अभी तक और आगे भी होंगे| सच माने तो इतना प्यार मिला इन लोगो से मुझे, जितना मुझे अपने अम्मी और अब्बा से भी नही मिला| अफजल गुरू भाईजान भी मजे मैं है| उनको तो फासी होने से रही| अभी बस उसी दिन का इन्तेजार कर राहा हु, की मेरे साथी मुझे छुडाने का कोई अछा प्लान बनाए और मैं आप से विदा लु| अल्ल्हा से बस यही दुआ है मेरी| आप लोगो की याददाश बहोत कमजोर है, जल्दी सब भूल जाते हो| पर मुझे मत भूलना, मैं नाम बदलके फिर यहा-वहा भारत मैं आते ही रहुंगा|
खुदा हाफीज|
आपका,
अजमल कसाब
काय म्हणताय संताप होतोय?
अहो माझ्या शुद्धलेखनाच्या आणि उर्दूच्या चुका सोडल्यात तर माझा संताप, राग, द्वेष जे अजुन समानार्थी शब्द आहेत याला तो तसाच आहे. भारताच्या न्याय व्यवस्थेवर सडकून टीका करावीशी वाटते, तो अफजल गुरू किती वर्ष आहे जेल मध्ये, त्याला फाशी द्या अशी विनवणी करावी लागते, पुरावे असून सुद्धा. इथे ह्या कसाब वर करोडो रुपये खर्च होतायत..अरे भडव्याला उडवून का नाही टाकला तेव्हाच..कशाला आमचा संयम बघताय, पैसा उडवताय याच्या मागे? आपण मुंबईकर स्पिरिट वाले, सगळे मुंबईच्या स्पिरिटला सलाम करतात..अरे साल्यांनो..ह्याच स्पिरिटचा दिवा लावा आणि परिस्थिती बघा डोळे फाडून. उद्या कोणी यांच्या सुटकेसाठी विमान अपहरण केल, किवा अजुन काही तेव्हा काय कराल हो? सांगा नं..
का कोण जाणे पुण्याच्या हल्ल्यानंतरच ही पोस्ट टाकायची होती पण राहिली….पण काल बातमी बघितली टीवीवर, आता हे अतिरेकी खुल्ला टीवी मीडीयाला वापरुन आइपील, कॉमनवेल्थ, राष्ट्रकुल हॉकी च्या आयोजकना धमक्या देतायत…काय बोलणार? बघा किती हिंमत वाढली आहे यांची..अरे भारताच्या भूमीवर दहशतीचे घाव घालणारा प्रत्येक हाथ उचकटून टाका ना..त्याचा असा पाहुणचार नको त्याना जेल मध्ये. निदान त्यांच्यासाठी तरी ठोकशाही वापरायला शिका….की आम्हीच ठोकायच… तुम्हाला?
– सुझे
नाही आपल्यालाच ठोकणार… हे ही आणि ते ही.. आपण काय फक्त पुढच्या कंदाहार प्लेन एपिसोडची वाट बघायची 😦
काही प्लान लिहु नकोस बाबा..आपल्यालाच आत टाकायचे.. हे हे हे
Mastach aahe patr…….
Kharay tya kasabchya manaat thodya phaar pharakaane hech suru asel nai agdi….
Ekdam mast lihilay……….
धन्यवाद मैथिली..असाच एक प्रयत्न करून बघितला
Kapun takala pahije haramkhornana…Parva mhane human rights waale suddha aale hote….”Dayecha Arj” gheun ya kasaab saathi…nishpaap lokana Andaadhund martaana kuthe gele hote sagale?? Jitkya krurtene he yane lokana marala titkya krurtene yala marala pahije….Pahilyanda bote kapun taka mhanav ani nantar ek-ek avyav….Ektar kaayda kadak nahi…dusra ghatnetlya anek palvaata….aamchich vyavastha aamchyavarach chadh** kaay karnar??….Pudhchya kalat kahi durdaivi nahi ghadala mhanaje milavala…Nidaan aata tari lokana Election divashi matdaan na karnyacha ‘Dhada’ milala asel!!
हो आपण भारतीय आहोत ना दयावान 😡 …आणि एलेक्शनचा काहीच बोलायला नको सगळाच बाजार आहे मित्रा
Ekdam manatala….Direct Dil se!
हो मनातला संताप डाइरेक्ट दिल से..
Kharach manatle bole tumhi ithihaas sakshi aahe jewa pan muslimanchya kade power aala aahe tayni jagala khup chala aahe aata baas aadich pakistan la nuclear coutnry banwan america ne khup mothe chuk keli aahe swatachya swarthasathi america ne hey katya kela pan yachi kimat saglya jagala chokwawi lagnar aahe aani aata tar iran pan bantoya nuclear kay kay kay yawar ekach upaya aahe sawarkarne jasa sangitla rakthache paat wahwahe lagtil aani he hindu bhumi prat pavitra karawi lagel…Jai hind
काही करा पण भारताच्या अस्मितेला धक्का लागू नये बस हीच अपेक्षा…
आहे हे अस आहे….अमेरिकेने तर सद्दामला फ़ाशी देताना पण इतका वेळ लावला नाही आणी आपण…’वेडनेसडडे ’ मध्ये नसरुद्दीन शहाने जस केल होत तस काहीतरी व्हायला पाहिजे.हयांना खर तर त्यांच्याच भाषेत उत्तर द्यायला हवे….जाउन दे साला आपल्यालाच मनस्ताप होतो हयाबद्दल विचार केला कि…
तेच तर ना यार… संताप, क्रोध किती बोलू काय बोलू 😦
मस्त जमलंय हे पोस्ट. कसं राहुन गेलं कोणास ठाउक.. अप्रतिम.
अहो असाच प्रयत्न…तुम्हाला आवडली ह्यातच सगळा आला….
Pingback: आपली न्याय “व्यवस्था” « मन उधाण वार्याचे…
Ekdam Zakas aaplayala khup avadale
धन्यवाद नरेश..अशीच भेट देत रहा, ब्लॉगवर स्वागत 🙂
Nothing is going to happen. अजमल कसाब, अफजल गुरू हे लोक फाशी होऊन मरणार नाहीत, तर वार्धक्याने मरतील. कसाबच्या तुरुंगात त्याला पंचतारांकित सुविधा उपलब्ध आहेत. मलई कोफ्त्याचं जेवण, झोपायला आलिशान पलंग, खोलीत फ्रेम केलेली चित्रकारांनी काढलेली चित्रं वगैरे वगैरे. भारतात सुखासीन आयुष्य घालवायचं असेल तर एक सोप्पा उपाय आहे. दहशतवादी कृत्यांत सामील होणे!
काय बोलू यार यावर ,,,
सगळे विसरले रे, भारतीयांची स्मरणशक्ति खूपच कमजोर आहे..क्रिकेटमध्ये एखादी मॅच जिंकलो की हरलो की अश्या कृत्यांची कोणाला कोणाला आठवण राहत नाही जो पर्यंत अश्या घटना परत घटत नाही ..
कधी शिकणार आपण 😦